यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु सर्वांचा हा समज गैसमज ठरला. स्पर्धेत खराब कामिगरीचे खापर विराटसेनेने बायो-बबलवर फोडले. बायो-बबलमध्ये राहून खेळाडूंना थकवा येतो हे कारण देत टीम इंडियाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगामी काळात बीसीसीआय एक मोठे पाऊल उचलणार आहे(BCCI makes BIG decision). ज्यामुळे खेळाडूंना बायो बबलचा थकवा जाणवणार नाही.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?
View Results
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.