निवडून यायचं एका पक्षातून आणि चाकरी करायची दुसऱ्या पक्षात; मंत्री यशोमती ठाकूर यांची राणा दाम्पत्यांवर बोचरी टिका

राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसाच्या वाचनावरून राज्यात चांगलच राजकारण पेटलं असतांना आता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. निवडून यायचं एका पक्षातून आणि चाकरी करायची दुसऱ्या पक्षात अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली(Minister Yashomati Thakur criticizes Rana couple).

    राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसाच्या वाचनावरून राज्यात चांगलच राजकारण पेटलं असतांना आता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. निवडून यायचं एका पक्षातून आणि चाकरी करायची दुसऱ्या पक्षात अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली(Minister Yashomati Thakur criticizes Rana couple).

    निवडून यायचं एका पक्षातून नंतर मग दुसऱ्या पक्षात जाऊन चाकरी करायची आणि दोन समाजात तेढ निर्माण करून अमरावती शहराचं वातावरण खराब करायच असं यशोमती म्हणाल्या.

    सर्व धर्म समभावाच्या विचारांचा अपमान करायचा. असा आरोप करत जे भगवंतांना विकतात ते कोणाचेही झालेले नाही अशी ही टिका राणा यांचं नाव न घेता मंत्री यशोमती ठाकूर यांनी टिका केली.