औरंगाबादचे आदर्श सरपंच पेरे पाटील यांना जबरदस्त धक्का बसला आहे. पाटोदा ग्रामपंचायतीत पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव झाला आहे. आदर्श गावात आदर्श सारपंचाच झाला पराभव झाला आहे. मुलीसह तीन जागी पेरे पाटलांचे उमेदवार पराभूत झाले आहे. अनुराधा पेरे पाटील यांच्या पराभवसह भास्कर पेरे पाटलांच्या पूर्ण पॅनलचाच धुव्वा उडाला आहे. तर, उर्वरित ८ जागा विरोधी पॅनलने आधीच मिळवल्या होत्या. गावातील ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी विजय मिळवला आहे. ३० वर्षानंतर भास्कर पेरे पाटील गावाच्या राजकारणातून बाद झाले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबादचे आदर्श सरपंच पेरे पाटील यांना जबरदस्त धक्का बसला आहे. पाटोदा ग्रामपंचायतीत पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव झाला आहे.
आदर्श गावात आदर्श सारपंचाच झाला पराभव झाला आहे. मुलीसह तीन जागी पेरे पाटलांचे उमेदवार पराभूत झाले आहे.
अनुराधा पेरे पाटील यांच्या पराभवसह भास्कर पेरे पाटलांच्या पूर्ण पॅनलचाच धुव्वा उडाला आहे. तर, उर्वरित ८ जागा विरोधी पॅनलने आधीच मिळवल्या होत्या.
गावातील ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी विजय मिळवला आहे. ३० वर्षानंतर भास्कर पेरे पाटील गावाच्या राजकारणातून बाद झाले आहेत.