
कंगना धाकड च्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या.
आज दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला. या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आता या संपूर्ण प्रकरणावर कंगना रनौतने एक ट्विट केलं आहे आणि यामध्ये तिने मोठा खुलासाही केला आहे.
Six brands cancelled contracts with me some were already signed some were closing n said I called Farmer terrorists so they can’t have me as an ambassador. Today I want to say each and every Indian who is supporting these riots is also a terrorist including anti national brands. https://t.co/JVzLO4hqEU
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 26, 2021
कंगना म्हणाली जेव्हा मी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. त्यावेळेला या शेतकऱ्यांचे समर्थन केले होते. त्यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही शेतकऱ्यांना दहशदवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवू शकत नाहीत. आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे आज झालेल्या हिंसेला पाठिंबा देत आहेत ते सुध्दा दहशदवादी आहेत.
झंड बनकर रह गए है, अनपढ़ गँवार मोहल्लों में किसी के घर शादी या कोई अच्छा त्योहार आए तो जलने वाले ताऊ/चाचा/चाची कपड़े धोना या बच्चों को आँगन में शौच करवाना या खटिया लगाके बीच आँगन में शराब पीकर नंगे हो कर सो जाना, वही हाल हो गया है इस गँवार देश का। शर्म कर लो आज #RepublicDay https://t.co/vtsjZAF4eK
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 26, 2021
कंगना धाकड च्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अॅक्शन सीन येथे शूट करत आहे.