फोटो गॅलरीशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुबंईत धडकलेल्या मोर्चाची क्षणचित्रे
केंद्र सरकारने तयार केलेले तीन नवे कृषीकायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, मुंबईतील आझाद मैदानावर धडकलेला शेतकरी मोर्चा आज राजभवनाकडे रवाना झाला आहे. मोर्चामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी सहभागी झाले आहे.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.