devendra fadnavis

कोरोना काळात राज्य सरकारने  अत्यंत निराशाजनक असल्याची टीका फडणवीसांनी केली. याशिवाय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसून अनेक ठिकाणी पंचनामासुध्दा झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

पुणे. विरोधी पक्षनेते यांनी विधानसभेच्या पदवीधर मतदार संघाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात परिषद घेतली (devendra fadnavis press conference in pune ). या निवडणुकीसाठी संग्राम देशमुख भाजपचे उमेदवार असणार आहेत. संग्राम देशमुख या निवडणुकीत निश्चितच  होतील असा विश्वास असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

कोरोना काळात राज्य सरकारने  अत्यंत निराशाजनक असल्याची टीका फडणवीसांनी केली. याशिवाय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसून अनेक ठिकाणी पंचनामासुध्दा झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.  तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या इडीच्या कारवाईवर विचारले असता एजन्सी याबद्दल स्वतंत्र कारवाई करत असल्याचे म्हणाले.