फक्त तीन आठवडे करा ‘हा’ उपाय; कर्जमुक्तीकडे होईल वाटचाल!

बऱ्याचदा कर्जाची रक्कम फेडणे हे काही कारणांमुळे कठीण होते. मानूस कर्जाचे ओझे हलके करण्यासाठी उपाय शोधतो, प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नांना यश येत नाही. बऱ्याचदा नकारात्मक ऊर्जा यासाठी कारणीभूत ठरते.

    आयुष्यात अनेक असे प्रसंग, अडचणी अथवा गरजा समोर येतात ज्यामुळे माणसाला कर्ज घ्यावे लागते. बऱ्याचदा कर्जाची रक्कम फेडणे हे काही कारणांमुळे कठीण होते. मानूस कर्जाचे ओझे हलके करण्यासाठी उपाय शोधतो, प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नांना यश येत नाही. बऱ्याचदा नकारात्मक ऊर्जा यासाठी कारणीभूत ठरते. शास्त्रात यामध्ये काही उपाय सांगितले आहे ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन कर्ज परतफेडीच्या प्रयत्नांना यश येते. जाणून घेऊया ते उपाय काय आहे.

    डोक्यावर प्रचंड कर्ज झाले असेल आणि कोणत्याही परिस्थितीत कर्जत चुकवता येत नसेल तर अशावेळी सर्व सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष वडाचे झाड. स्कंदपुराण असे सांगतो की,वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महादेवाची पूजा. यामुळे आपल्याला कर्जमुक्ती दूर करते. कितीही मोठे कर्ज असुद्या यामुळेच कर्ज फेडता येते.

    हा उपाय सोमवारच्या दिवशी करायचा आहे. सलग येणारे तीन सोमवार हा उपाय ज्या व्यक्तीच्या माथी कर्ज आहे,ती व्यक्ती कर्जात बुडाली आहे आणि कर्जमुक्तीची आशा आहे अशा व्यक्तीने सलग तीन सोमवार हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी एक तांब्यात स्वच्छ पाणी घ्या हा तांब्या तांबे या धातूपासून बनलेला असावा.

    तांब्यामध्ये तांदूळ टाकावे आणि मनोभावे हे पाणी वडाला आपण अर्पण करायवे अर्पण करताना हटकेश्वर महादेवांचा स्मरण आपण करायचे आहे आणि पूजा करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपली जी समस्या आहे कर्जमुक्तीची तर कर्जातून मुक्त व्हावे. अशी प्रार्थना करायची. पाच मिनटे डोळे मिटून झाडाखाली बसावे व ध्यान करावे. कर्जमुक्तीसाठी योग्य मार्ग दाखवावा अशी आराधना यावेळी महादेवाला करावी.

    तीन सोमवार अशाप्रकारे सलग उपाय केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी घरात परत येताना या वडाच्या झाडाची एक मुळी आपण बरोबर आणायची आहे.  ही मुळी पर्स किंवा बॅगमध्ये ठेवावी.कोणत्याही परिस्थितीमध्ये ही  मुळी तुमच्या जवळ राहील याची काळजी घ्या.सलग तीन महिने ही मुळी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे कारण या मुळामध्ये बटकेश्वर महादेवाचा वास राहतो आणि ही मुळी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लक्ष्मीला आपल्या जवळ खेचुन आणते तसेच तुम्हाला कर्जातून मुक्ती घडविते.