क्रीडा

क्रिकेटभारताने ऑस्ट्रेलियाविरोधात ऐतिहासिक सामना जिंकल्यानंतर Google चे CEO यांचे ‘ते’ ट्विट का होत आहे व्हायरल जाणून घ्या
आज भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात मंगळवारी ऐतिहासिक विजयाची नोंद करत भारताने मालिका आपल्या नावी केली. भारताने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाला ७ विकेट्सनी पराभूत करत इतिहास रचला. भारताने ऑस्ट्रेलियात आपले सर्वात मोठे ३२८ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि चौथा कसोटी सामना जिंकून मालिका २-१ने खिशात घातली. याआधी भारताने २००३ च्या एडिलेट कसोटीत २३३ धावांचे सर्वात मोठे
Advertisement
Advertisement
Advertisement
