
नवी दिल्ली – महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ बुधवारी चौथा सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडचाही हा चौथा सामना आहे. भारताने 3 पैकी 2 सामने जिंकले आणि एक पराभव झाला. हा सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो भारताकडून पराभूत झाला तर विश्वचषकात त्याच्यासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे बंद होतील. इंग्लंडचा संघ मागील तीन सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना फायनलपेक्षा कमी नाही. दुसरीकडे, भारतीय संघ हरला तरी त्याच्यासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे खुले असतील, कारण भारताला अजून संधी आहेत.
हा सामना भारतीय वेळेनुसार (IST) सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक सहा वाजता होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचनासह पाहता येईल.
महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ बुधवारी चौथा सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडचाही हा चौथा सामना आहे. भारताने 3 पैकी 2 सामने जिंकले आणि एक पराभव झाला. हा सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो भारताकडून पराभूत झाला तर विश्वचषकात त्याच्यासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे बंद होतील. इंग्लंडचा संघ मागील तीन सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना फायनलपेक्षा कमी नाही. दुसरीकडे, भारतीय संघ हरला तरी त्याच्यासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे खुले असतील, कारण भारताला अजून संधी आहेत.
हा सामना भारतीय वेळेनुसार (IST) सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक सहा वाजता होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचनासह पाहता येईल.