राज्यमंत्री बच्चू कडू हे भरतपूरवरून मथुरेला जात होते. यावेळी राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर बच्चू कडू आणि त्यांच्या साथीदारांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले.
सरकारकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना अडवण्याचा, दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. याची आज पुन्हा एकदा प्रचिती आली आहे, राज्यमंत्री बच्चू कडू हे भरतपूरवरून मथुरेला जात होते. यावेळी राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर(uttar pradesh border) बच्चू कडू(bacchu kadu) आणि त्यांच्या साथीदारांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. तसेच पुढे न जाण्याबद्दल आवाहन केले.
उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची गाडी अडवली आहे. भरतपूरवरून मथुरेला जाताना पोलिसांनी राजस्थानमधून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी अडविले आहे . #BacchuKadu #KisanAndolan #FarmersProtests pic.twitter.com/Y5RnBzODfO
— नवराष्ट्र (NavaRashtra) (@navarashtra) December 9, 2020
#Watch : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा पोलिसांनी राजस्थान-उत्तरप्रदेश बॉर्डर वर रोखला. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसोबत दिल्लीकडे बाईक रॅली ने निघाले होते. #BacchuKadu #BikeRally #KisanAndolan #FarmersProtest pic.twitter.com/kO7oiB1QWm
— नवराष्ट्र (NavaRashtra) (@navarashtra) December 9, 2020