भोंग्याच्या मुद्दयावर राज ठाकरेंना जनतेचा ठेंगा मिळाला आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना टोला लगावला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी त्यांची भूमिका बदलत असतात. असाही टोला त्यांनी लगावला.