नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर अनेक शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या हिंसाचाराला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत(rakesh tikait) यांनी केला आहे. ट्रॅक्टर रॅली यशस्वी झाल्याचं विधानही त्यांनी केलं आहे. शेतकरी संघटनेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Advertisement

Dehati Disco Trailer Video‘देहाती डिस्को’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, नृत्यासोबत अभिनयाने गणेश आचार्यने जिंकली चाहत्यांनी मने
1/5

Kalmana Market In Nagpur नागपुरातील वादळी पावसाच्या हजेरीमुळे कळमना बाजारपेठेतील मिरचीचे प्रचंड नुकसान, भोवला कोल्ड स्टोरेजच्या सुविधेचा अभाव !
2/5

Happy Birthday Nawazuddin Siddiquiकुणीही गॉडफादर नसताना स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीन सिद्दीकींनी निर्माण केली आपली खास ओळख
3/5
