जेव्हा तुम्ही तुमचे दोन्ही हात एकत्र जोडता तेव्हा तुम्हाला त्यात अर्धचंद्र तयार झालेला दिसतो.

 जर तुमच्या हातातही अर्धचंद्र तयार झाला असेल तर ते शुभ मानले जाते.

असे मानले जाते की ज्यांच्या तळहातावर चंद्र आहे,

अर्धचंद्र असलेल्या व्यक्ती खूप आकर्षक असतात.

 ज्यांच्या हातावर अर्धचंद्र तयार होतो,

 त्या व्यक्ती आपल्या जोडीदारावर नितांत प्रेम करतात. 

हातावरील रेषा नशिबाचा आरसा मानल्या जातात.

जर तुमच्याही तळहातावर अर्धचंद्र असेल तर तुम्हीही नशीबवान आहात.