www.navarashtra.com

Published Sept 25,  2024

By  Shilpa Apte

कोणत्या गोष्टी करताना लाज बाळगू नये असं सांगते चाणक्य नीती

Pic Credit -  iStock, Instagram

तुम्हाला पडणारे प्रश्न, शंका गुरुंना विचारताना संकोच करू नये

जिज्ञासू वृत्ती

असं केल्याने त्या व्यक्तीचंच नुकसान होतं असं चाणक्य नीती सांगते

नुकसान

स्वत:चे पैसे मागताना लाज बाळगू नये. 

धन

उगाचाच संकोच केल्याने पैसे तर जातातच शिवाय नातंही बिघडतं

नातं बिघडतं

.

जेवताना कोणत्याही प्रकारे संकोच मनात ठेवू नये

जेवण

तुमच्या पोटासाठी जितकं आवश्यक आहे तेवढं जेवल्यानंतरच ताटावरून उठावे

गरजेनुसार  जेवावे

कोणाकडेही मदत मागताना लाज बाळगू नये, त्यामुळे नुकसानच होते

मदत

चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या गोष्टी आयुष्यात अमलात आणा

चाणक्य नीती

उशीखाली लिंबू ठेवून झोपल्याने काय होते माहितेय का?