Published Oct 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
तांबं, पितळ, चांदीची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं, लक्ष्मीची सदैव कृपा राहते
घनत्रयोदशीच्या दिवशी भांड्यांची खरेदी केल्याने यश प्राप्त होते, धनलाभ होतो
धनत्रयोदशीच्या दिवशी स्टील आणि प्लास्टिकची भांडी खरेदी करणे अशुभ मानलं जातं
या दिवशी चुकूनही लोखंड खरेदी करू नये. कुबेर क्रोधित होतात असं म्हटलं जातं
धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी रिकामी ठेवू नये, तांदूळ आणि डाळ भरून ठेवावी
.
या दिवशी भांडी खरेदी केल्याने घरात शांतता राहते, लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो
हिंदू धर्मानुसार ही भांडी खरेदी करावी असे सांगितले जाते