www.navarashtra.com

Published Oct 19,  2024

By  Shilpa Apte

धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाची खरेदी का करतात?

Pic Credit -   iStock

धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करणं शुभ मानलं जातं. 

मीठाची खरेदी

मीठ शुद्धतेचं आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं

शुद्ध आणि पवित्र

धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाची खरेदी केल्याने आर्थिक लाभ होतो

आर्थिक लाभ  

मीठाची खरेदी केल्याने आयुष्यातील संकटं दूर होण्यस मदत होते. 

संकटांपासून मुक्ती

धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाची खरेदी केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो

लक्ष्मीचा आशीर्वाद

.

सोनं-चांदीची खरेदी अनेकजण करतात

सोनं-चांदी खरेदी

या कारणांमुळे धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाची खरेदी करतात. 

लक्षात ठेवा

रोज मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचे काय आहेत फायदे?