Published Oct 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करणं शुभ मानलं जातं.
मीठ शुद्धतेचं आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं
धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाची खरेदी केल्याने आर्थिक लाभ होतो
मीठाची खरेदी केल्याने आयुष्यातील संकटं दूर होण्यस मदत होते.
धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाची खरेदी केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो
.
सोनं-चांदीची खरेदी अनेकजण करतात
या कारणांमुळे धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाची खरेदी करतात.