Published Jan 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मार्केटमध्ये अनेकदा फळं कागदात गुंडाळून ठेवलेली पाहिली असतील
पपई आणि आंबा बऱ्याचदा कागदात गुंडाळून ठेवलेला दिसतो.
फळं कागदात गुंडाळून ठेवल्याने ताजी राहतात असं म्हटलं जातं
एथिलीन गॅस फळांमध्ये असतो, कागदात गुंडाळल्याने गॅस कंट्रोलमध्ये राहतो
काही फळं कच्ची तोडून कागदात गुंडाळली जातात, त्यामुळे ती लवकर पिकतात
फळं कागदामध्ये गुंडाळल्याने ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो, जेणेकरून ते ड्राय होणार नाहीत
फळं कागदात गुंडाळून ठेवा, त्यामुळे फळं सडत नाहीत