Published Oct 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध दान केल्याने जीवनात शुभ फळ मिळतं
तांदूळ दान करणंही शुभ मानलं जातं, विशेषतः नवीन पीक असलेले तांदूळ दान करा
फळांचं दान केल्याने यश प्राप्त होते, आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग सापडतो
गरजवंतांना कपड्यांचं दान केल्याने सुख-समृद्धी टिकते
या दिवशी गरजूंना मदत करण्यासाठी आर्थिक दान करावे, त्यामुळे आर्थिक लाभ होतो
.
शरद पौर्णिमेच्या दिवशी गुळाचे दान करावे. समस्यांपासून सुटका मिळते
कोजागिरीच्या दिवशी या गोष्टींचं दान करणं शुभ मानतात