Published August 07, 2024
By Shilpa Apte
उन्हाळ्यात तर हमखास शहाळ्याचं पाणी पितात
नारळ पाण्यात शरीरासाठी लागणारी पोषकतत्त्व आहेत
.
हेल्थ एक्सपर्टच्या मते पावसाळ्यातही नारळपाणी प्यावे
डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट असंतुलन रोखण्यासाठी शहाळ्याचं पाणी उत्तम
नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला भरपूर एनर्जी मिळू शकते
शहाळ्याच्या पाण्यामुळे इम्युनिटी वाढते
शहाळ्याच्या पाण्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
किडनीशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी शहाळ्याचं पाणी टाळवं