www.navarashtra.com

Published Dec 29,  2024

By Trupti Gaikwad

तुम्हीसुद्धा कमी पाणी पिताय का ? मग ही माहिती खास तुमच्यासाठी

Pic Credit -  pinterest

दररोज तीन ते चार लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

पाणी

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास मानसिक आजार देखील होतात.

मानसिक आजार

शरीराला पुरेसं पाणी न मिळाल्याने पोटात अग्नी तयार होतो. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो.

चिडचिडेपणा 

डिहायड्रेशनमुळे सतत अशक्तपणा जाणवतो, त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते.

मानसिक आरोग्य

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने अतिविचार करणे या सारखी समस्या जाणवते.

समस्या

कमी पाणी प्यायल्याने नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवता येत नाही.

नकारात्मक विचार

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते मात्र जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर मेंदू अजून थकतो.

त्वचा कोरडी

म्हणूनच डिहाड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी भाज्यांचं सूप, फळांचा ज्यूसचं सेवन करणं महत्त्वाचं आहे.

फळांचा ज्यूस