www.navarashtra.com

Published Dec 24,  2024

By  Shilpa Apte

पाण्यात भिजवून खसखस खाल्ल्यास खूप फायदे होतात

Pic Credit -   Instagram

लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम ही पोषक तत्त्व असतात, नियमितपणे खाल्ल्यास फायदे होतात

खसखस

रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास जास्त फायदेशीर

रिकाम्या पोटी

पचनसंस्था मजबूत करण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठीही खसखस उपयुक्त

पचनतंत्र

खसखस कॉर्टिसोलची लेव्हल कमी करण्यास मदत करते त्यामुळे तणाव कमी होतो

तणाव कमी होतो

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठीही खसखस उपयोगी

ब्लड प्रेशर

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेली खसखस खाल्ल्यास थकवा आणि अशक्तपणा दूर होतो

थकवा

.

व्हिटामिन सी, झिंक पोषक तत्त्व आढळतात, इम्युनिटी बूस्ट होते, खसखस रोज खावी

इम्युनिटी

.

2025 मध्ये गुरूचे गोचर, या 4 राशींना लागणार लॉटरी