Published Sept 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरासाठी फळं अत्यंत फायदेशीर असतात, रिकाम्या पोटी ही फळं खाऊ नये
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास रक्तातील मॅग्नेशियमची पातळी वाढू लागते.
संत्र, लिंबू, द्राक्ष ही आंबट फळं रिकाम्या पोटी खाऊ नये, यामुळे नुकसानकारक होते
लीचीमध्ये साखर जास्त प्रमाणात असते, डायबिटीजच्या रुग्णांनी लीची खाऊ नये
.
रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पेटके आणि जुलाब होऊ शकतात. हानिकारक आहे.
ब्रोमेलेन एन्जाइम असते, पचनासाठी उपयुक्त. पोटात जळजळ आणि उलट्या होऊ शकतात
त्यामुळे आरोग्यासाठी फळं चांगली असली तरी रिकाम्या पोटी ही फळं खाऊ नका