एकेकाळी स्वयंपाक आणि दिव्यांसाठी वापरले जाणारे Kerosene आज जवळपास इतिहासजमा झाले आहे. यामागची 6 प्रमुख कारणे पाहूया.
Picture Credit: pinterest
उज्ज्वला योजनेमुळे कोट्यवधी कुटुंबांना LPG कनेक्शन मिळाले. त्यामुळे Kerosene स्टोव्हचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला.
Picture Credit: pinterest
ग्रामीण भागातही वीज पोहोचल्याने Kerosene दिव्यांची गरज जवळपास संपली. LED बल्ब हा स्वस्त आणि सुरक्षित पर्याय ठरला.
Picture Credit: pinterest
Kerosene जळताना धूर आणि हानिकारक वायू निर्माण होतात. त्यामुळे श्वसन आणि डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात.
Picture Credit: pinterest
PDS मधून मिळणाऱ्या स्वस्त Kerosene चे वाटप टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. त्यामुळे त्याचा वापरही घटला.
Picture Credit: pinterest
स्वस्त Kerosene ची Diesel मध्ये भेसळ करून काळाबाजार केला जात होता. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पुरवठा कमी करण्यात आला.
Picture Credit: pinterest
LPG आणि वीज उपलब्ध झाल्यानंतर अनेक राज्यांनी Kerosene चे सार्वजनिक वितरण पूर्णपणे बंद केले.
Picture Credit: pinterest
घरगुती वापर कमी झाला असला तरी विमान इंधन (ATF), काही उद्योग आणि आपत्कालीन परिस्थितीत Kerosene चा वापर अजूनही होतो.
Picture Credit: pinterest
LPG, वीज आणि स्वच्छ ऊर्जेमुळे भारतातील Kerosene चा घरगुती वापर दशकभरात 90% पेक्षा अधिक घटला आहे.
Picture Credit: pinterest