आता बोला! भारतातल्या या रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी भारतीयांना दाखवावा लागतो पासपोर्ट

Photo - Twitter

या अनोख्या रेल्वे स्टेशनचे नाव अटारी आहे, जे भारत-पाक सीमेवर आहे.

Photo - Twitter

पासपोर्टशिवाय अटारी रेल्वे स्थानकात प्रवेश करणे बेकायदेशीर आहे. देशातील हे एकमेव स्थानक आहे जिथे असे नियम आणि कायदे आहेत.

Photo - Twitter

या स्टेशनवर जाण्यासाठी तुमच्याकडे व्हिसा आणि पासपोर्ट असणे अनिवार्य आहे.

Photo - Twitter

व्हिसाशिवाय या रेल्वे स्थानकावर पोहोचणाऱ्या देशातील कोणत्याही नागरिकाला विदेशी कायद्यांतर्गत अटक केली जाऊ शकते.

Photo - Twitter

हे देशातील पहिले रेल्वे स्थानक आहे, जेथे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सीमाशुल्क विभागाकडून तसेच ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांची परवानगी घेतली जाते.

Photo - Twitter

येथे प्रत्येक प्रवाशाचा पासपोर्ट क्रमांक घेतला जातो, कोणत्याही हमालाला या स्थानकावर येण्यास मनाई आहे.

Photo - Twitter

या स्थानकावरून एखादी गाडी उशिराने निघाली तर तिची नोंद भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये होते.

Photo - Twitter