करवा चौथचे व्रत पाळल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो.
करवा चौथ व्रताची सुरुवात सूर्योदयापूर्वी सरगी खाऊन केली जाते आणि रात्री चंद्र पाहून अर्घ्य देऊन व्रत सोडतात.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते.
सोळा शृंगाराशिवाय पूजा करण्याची चूक करू नका.
या दिवशी वडिलधाऱ्यांचा अपमान करण्याची चूक करू नका.
या दिवशी लाल, हिरवा किंवा पिवळा हे शुभ रंग परिधान करावेत.
करवा चौथच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नका.
चांदी, दूध, दही, तांदूळ या दिवशी दान करावे.
अशा स्थितीत चंद्राशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने पत्रिकेतील चंद्र कमजोर होतो.