Published Oct 29, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी 'जन गण मन' लिहीलं आहे.
'वंदे मातरम' भारताचे राष्ट्रीय गीत असून ते बंकिम चंद्र चटर्जी यांनी लिहीलं आहे.
भारताच्या राष्ट्रीयध्वजामध्ये केसरी, सफेद आणि हिरवा अशा तीन रंगांचा समावेश असतो. केसरी ताकत आणि शौर्याचं प्रतिक आहे. .
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून वाघाची गणना होते.
मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. मोर आकर्षक रंगाचा सुंदर पक्षी आहे.
कमळ भारत आणि व्हिएटनाम या देशांचे राष्ट्रीय फूल आहे. कमळाचे फूल शुद्धता, ज्ञान, शांतता, संतुलन याचे प्रतीक आहे.
आंब्याला महाराष्ट्रात 'कोकणचा राजा' म्हणतात. आंबा भारताचं राष्ट्रीय फळ आहे.
भारताने वटवृक्षाला आपला राष्ट्रीय वृक्ष म्हणून मान्यता दिली आहे. वटवृक्षाला धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्व आहे.
फील्ड हॉकी हा पारंपारिकपणे भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही.
हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी मानली जाते.
गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. गंगा नदीतील डॉल्फिनला 'गंगेचा वाघ' असेही म्हणतात.