उशिरापर्यंत जागरण केल्याने शरीराला नुकसान होते.

Health

2 JULY, 2025

Author: तेजस भागवत

रात्रभर जागरण केल्याने दिवसभर आपल्याला थकवा जाणवतो.

थकवा 

Picture Credit: Istockphoto

रात्री झोप पूर्ण न झाल्यास तणाव आणि चिंता वाढू शकते. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते.

मानसिक आरोग्य

रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.

प्रतिकार शक्ती

रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.

वजन वाढणे

झोप पूर्ण न झाल्याने कामात व अभ्यासात लक्ष लागत नाही.

लक्ष्य केंद्रित न होणे

रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

हृदयावर परिणाम