भात खाणं सगळ्यांनाच आवडतं, त्याचं कारण म्हणजे तो पटकन तयार होतो.
मात्र, 1 महिना जर तुम्ही भातच खाल्ला नाही तर शरीरावर काय परिणाम होईल विचार केलाय?
1 महिना भातच खाल्ला नाही तर शरीरावर अनेक परिणाम दिसतील.
1 महिना भात न खाल्ल्यास शरीरातील कॅलरीज कमी होतात.
रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी भात न खाणं उत्तम..
1 महिना भात खाल्लाच नाही तर वजनही कमी होते
1 महिन्यासाठी भात सोडून दिल्यास, सुस्तीही कमी येईल..
शरीरात होणारे हे बदल 1 महिना भात न खाल्ल्यास होतात.