www.navarashtra.com

Published Oct 03,  2024

By  Shilpa Apte

या 3 गोष्टी घरात आणणं शुभ मानलं जातं

Pic Credit -   iStock

तुळशीचं रोप घरात लावणं शुभ मानतात, देवी लक्ष्मीशी संबंधित मानले जाते

तुळशीचं रोप

तुळशीचं रोप घरात आणल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, सुख समृद्धी वाढते

सुख-शांती वाढते

सोन्याचे किंवा चांदीचे नाणे नवरात्रीत घरी आणावे, शुभ असतं

सोनं-चांदीचं नाणं

चांदी किंवा सोन्याचं नाणं घरी आणल्याने संपत्तीत वाढ होते असं म्हणतात

संपत्तीत वाढ

.

नवरात्रीदरम्यान मोरपीस घरात आणल्याने सकारात्मकता येते

मोरपीस

घरात आनंदाचं वातावरण राहतं, कुटुंबातील भांडणही मिटतात

आनंदाचं वातावरण

देवीच्या आशीर्वादासोबतच या वस्तू घरात आणणं शुभ मानतात

नवरात्री

नात्यातील तणाव दूर करण्यासाठी उपयोगी पडते इवलीशी लवंग