भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या एशिया कप सुपर 4 सामन्याबाबत अपडेट समोर आलं आहे.

सध्या हवामान ठीक आहे, पावसाची शक्यता नाही. त्यामुळे मॅच दु.3 वा. सुरू होईल

याआधी 2 सप्टेंबरची भारत vs पाकिस्तानची मॅच पावसामुळे रद्द झाली होती. 

खराब हवामान आणि पावसामुळे मॅच रद्द झाल्यास सोमवारी राखीव दिवस आहे. 

कोलंबोमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस नाही. 

9 सप्टेंबरला याच ग्राऊंडवर बांगलादेश-श्रीलंकेत मुकाबला झाला होता. 

 याआधी भारताच्या नेपाळसोबतच्या मॅचवरही पावसामुळे परिणाम झाला होता. 

 त्यामुळे आता 17 सप्टेंबरला होणाऱ्या फायनल मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध कोण खेळणार याचीच उत्सुकता