भारतीय ऑटो बाजार म्हणजे व्यापाराची सुवर्णसंधी.
Picture Credit: Pinterest
त्यामुळेच भारतात अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात.
टोयोटा ही त्यातीलच एक आघाडीची ऑटो कंपनी.
मात्र, कंपनी त्यांची Innova Crysta भारतात 2027 पर्यंत बंद करण्याची शक्यता आहे.
हा निर्णय कंपनीच्या नवीन धोरणामुळे आणि येणाऱ्या नियमांमुळे असू शकतो.
ही कार बंद करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आगामी कडक CAFE 3 नियम.
हे नियम कार कंपन्यांना त्यांच्या संपूर्ण वाहनांचा सरासरी इंधन वापर आणि कार्बन उत्सर्जन राखण्यास भाग पाडतात