Published Sept 15, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दिवसाची सुरूवात चांगली असेल तर दिवस चांगला जातो
ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी काही गोष्टी अशा असतात ज्या चुकूनही करू नयेत.
सकाळी उठल्याबरोबर आपला चेहरा आरशात पाहू नये. हे शुभ मानले जात नाही
.
सकाळी खरकटी भांडी पाहू नये, त्यामुळे देवी लक्ष्मी रागवते
सकाळी उठल्यावर बंद घड्याळाकडे पाहू नये. हे अशुभ मानले जाते.
तुम्ही सकाळी भांडण करू नका, यामुळे संपूर्ण दिवस वाया जातो.
अर्ध खाल्ल्यानंतर नाश्ता फेकून देऊ नये. याचा तुमच्यावर वाईट परिणाम होतो.