वास्तुशास्त्रात पैशाच्या व्यवहाराच्या वेळेबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते.
याची माहिती बऱ्याच जणांना नाही, त्यामुळे त्यांचे नुकसान देखील होते.
संध्याकाळच्या वेळी कधीही उधार देऊ नये किंवा पैसे घेऊ नये.
वास्तूनुसार असे केल्यास तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागू शकते.
संध्याकाळच्या वेळी पैशाच्या व्यवहारामुळे धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते, अशी मान्यता आहे.
वास्तूनुसार जेव्हा लक्ष्मी क्रोधित होते, तेव्हा आर्थिक संकटं सुरू होतात.
वास्तूनुसार पैशाशी संबंधित सर्व कामे सकाळीच करावीत.
वास्तुशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयानंतर पैशाचे व्यवहार करणे शुभ असते.