सैंधव मीठ जास्त खाल्ल्यास काय परिणाम होतात

Life style

24 September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

जर तुम्हाला शरीर निरोगी ठेवायचे असल्यास पौष्टिक अन्न खाणे गरजेचे आहे.  सैंधव मिनिटं बाबतीतही असेच आहे.

सैंधव  मीठ मर्यादित 

जास्त सैंधव मीठ खाल्ल्यास आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते, ते जाणून घ्या

जास्त खाल्ल्यास नुकसान 

सैंधव मिठामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयरन, मॅग्नीज असे प्रथिने भरपूर प्रमाणात पाहिले जातात.

सैंधव मिठामधील प्रथिने 

रक्तदाब वाढण्याची शक्यता 

सैंधव मीठ जास्त खाल्ल्यास रक्तदाब वाढू शकते. रक्तदाब लवकर वाढल्यास तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कारण यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. 

आयोडीन कमी असणे

ज्या लोकांना जास्त सैंधव मीठ खाण्याची सवय आहे त्यांनी ही सवय सोडली पाहिजे. कारण यामुळे शरीरातील आयोडीन कमी होते. 

थकवा जाणवणे 

रोज जास्त प्रमाणात सैंधव मीठ खाल्ल्याने तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि हळूहळू तुमच्या शरीर कमजोर होऊ शकते. 

किडनीवर नकारात्मक प्रभाव 

जास्त प्रमाणात सैंधव मीठ खाल्ल्यास किडनीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि किडनीवर नकारात्मक प्रभाव पडल्याने तुमच्या शरीरावर सूज येऊ शकते. 

हाड होऊ शकतात कमकुवत

सैंधव मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. यामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होऊ शकते.