Written By: Divesh Chavan
Source: FREEPIK
भारतात मुलींसाठी लग्नाचे वय 18 ठेवण्यात आले आहे
तसेच मुलांसाठी हे वय 21 ठरवण्यात आले आहे
मुला-मुलीच्या वयात साधारण 3 वर्षांचा फरक सामान्य मानला जातो
मात्र लग्नासाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असणे फार गरजेचे असते
मुली या साधारण 7-13 वर्षांच्या दरम्यान परिपक्व होतात
तर मुलं हे 9-15 वयादरम्यान परिपक्व होतात
स्त्रियांची मानसिक आणि भावनिक समज ही लवकर विकसित होते.
तज्ज्ञांच्या मते, लग्नासाठी 25 हे वय मुला-मुलीसाठी योग्य आहे.