सुकामेव्यामध्ये पोषण तत्व जास्त प्रमाणात असतात. मात्र उन्हाळ्यात काही सुकामेवा शरीरातील गर्मी वाढते.
Picture Credit: Pinterest
जास्त प्रमाणात हे खाल्ल्याने पिंपल्स, पोटाची समस्या होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात बदाम जास्त खाल्ल्याने शरीरामध्ये गर्मी, तोंडात फोड येणे आणि पोटाच्या समस्या जाणवू शकतात.
Picture Credit: Pinterest
काजूमध्ये फॅटचे प्रमाण असते. उन्हाळ्यात जास्त काजू खाल्ल्याने पोट जास्त वाटणे आणि ॲसिडिटी वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
मनुक्यांमध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असते. जास्त खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढते.
Picture Credit: Pinterest
खजूर शरीराला उष्णता देतात असे मानले जाते. उष्ण हवामानात जास्त खजूर खाल्ल्याने नाकातून रक्त येणे आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
सुख्या अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. जास्त खाल्ल्याने दात, पोटात दुखू शकते.
Picture Credit: Pinterest