www.navarashtra.com

Published Nov 02,,  2024

By  Mayur Navle

जांभई दिल्यानंतर  डोळ्यातून पाणी का येते?

Pic Credit -   iStock

अनेकदा आपण थकलेले असतो, आपल्या शरीराला झोपेची गरज असते तेव्हा आपोआप आपण जांभई देतो. 

आळस

पण काही वेळेस जांभई दिल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी येते. हे असे का होते याचा कधी विचार केला आहे का? 

डोळ्यातून पाणी 

जांभई दिल्यानंतर डोळ्यातून पाणी येणे हे एक नैसर्गिक कारण आहे. पण नेमके हे होते कशामुळे याबद्दल जाणून घेऊया.

कॉमन गोष्ट 

जांभई घेताना आपल्या चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे डोळ्यांची पाण्याची ग्रंथी सक्रिय होतात. यामुळे डोळ्यातून पाणी येते. 

हे आहे कारण 

हे पाणी डोळ्यांना मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी असते. 

फायदा 

जांभईच्या क्रियेत डोळे आणि श्वसन यांचा समन्वय होत असतो.

समन्वयाची प्रक्रिया

लोकांना जांभईच्या वेळी डोळ्यातून अधिक पाणी येते, हे त्यांच्या शरीराची प्रतिक्रिया आणि व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते.

डोळ्यातून अधिक पाणी येणे

.

काहीवेळा डोळ्यातून पाणी येणे हे आरोग्याच्या समस्येचे संकेत असू शकतात.

आरोग्याविषयी संकेत

.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी अशाप्रकारे खा कांदा