Published Sept 10, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पितृपक्षात पितरांना तर्पण दिल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो. पितृदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते
पितृपक्षात पितरांना तर्पण फक्त अंगठ्यानेच का केले जाते?
पूर्वजांना अंगठ्याने तर्पण अर्पण करण्याची सुरुवात रामायण-महाभारत काळापासून झाली.
.
अंगठ्यामध्ये पूर्वजांचा वास असल्याचं मानलं जातं
अंगठ्याने जल अर्पण करून ते पितृतीर्थातून पिंडांवर पोहोचते.
पिंडावर अंगठ्याने पाणी दिल्याने पितरांना जेवण दिले जाते असं म्हणतात
अंगठ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही बोटाने पाणी दिल्यास पितरांना मोक्षप्राप्ती मिळत नाही अंस मानतात.