आपल्याकडे कोणत्याही कामासाठी जाताना किंवा शुभकार्याच्या वेळी दही-साखर खाण्याची प्रथा आहे

आपल्याकडे कोणत्याही कामासाठी जाताना किंवा शुभकार्याच्या वेळी दही-साखर खाण्याची प्रथा आहे

मात्र असे का केले जाते, तुम्हाला माहित आहे का?

हिंदू धर्मात या प्रथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे

हिंदू धर्मानुसार एखाद्याला दही-साखर भरवणे शुभ मानले जाते

दही-साखर खाल्ल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते

दही-साखर खाल्ल्याने कामात यश मिळते असे म्हणतात

शुभकार्याच्या वेळी दही-साखर खाल्ल्याने सुख-शांती मिळते असे मानले जाते

दहामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे शरीराला ऊर्जा देतात