Published Nov 25, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
नेते मंडळी पांढरे कपडे वापरण्याचं कारण काय असेल, ते जाणून घेऊयात
सध्या राज्यात नव्या सत्ता स्थापनेचे वारे वाहत आहेत.
.
एखादी महत्त्वाची बैठक किंवा जनतेची संवाद साधताना राजकारणी नेते हे पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात.
या पांढऱ्या रंगाचं राजकारणात नेमकं महत्त्व काय हे जाणून घेऊयात..
असं म्हणतात की, पांढरा रंग हा शांतता आणि एकात्मतेचं प्रतिक आहे.
भारत देश हा विविध भाषा आणि जाती धर्माने नटलेला असला तरी सर्व भारतीय हे एकोप्याने राहतात.
अगदी तसंच कोणतेही जात धर्म न जुमानता नेते राज्याचा कारभार चालवतात.
सत्य, क्रांती, शांतता या तत्त्वांना अंगिकारुन राज्यकारभार सांभाळतात, अशा अर्थाने नेते पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात.