www.navarashtra.com

Published Sept 26,  2024

By  Shilpa Apte

आंब्यांचा टाळा कलशमध्ये ठेवण्याचं कारण जाणून घ्या

Pic Credit -  iStock, Instagram

आंब्याची पाने अतिशय शुभ आणि पवित्र मानली जातात. याच्या वापराने जीवनात सुख-शांती राहते.

शुभ

कलशमध्ये आंब्याची पानं ठेवल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते. प्रेम टिकून राहते

सुख-समृद्धी

कलशमध्ये आंब्याचा टाळा ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते

सकारात्मक ऊर्जा

कलशमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो

आशीर्वाद

.

आंब्याचं झाड हे मेष राशीचे प्रतीक मानले जाते. शुभ कार्यात उपयोग होतो. 

प्रतीक

कलशमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने पैशाची कमतरता भासत नाही

धन

आंब्याचा टाळा कलशमध्ये ठेवण्याची ही आहेत मुख्य कारणं

कलश

'पैल तो गे काऊ कोकताहे', काय आहे त्यामागचा संकेत?