रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.
2007 पासून भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
या दिग्गज खेळाडूंचा हा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असू शकतो असं म्हटलं जातं.
रवींद्र
जडेजाचा यंदाचा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असू शकतो.
रोहित शर्माचाही हा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा स्वत:या फॉरमॅटमध्ये खेळणं थांबवण्याची शक्यता आहे.
स्टार प्लेअर विराट कोहलीचाही शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.