नाना पटोलेंची निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी; म्हणाले…

निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.