Radioपासून AI पर्यंत! 79 वर्षांत भारताच्या Technologyमध्ये झालेले 7 मोठे बदल

Science Technology

11 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

1947 मध्ये भारताची तंत्रज्ञानाची साधने मर्यादित होती. पुढील दशकांमध्ये Computer, Internet, Mobile, Digital Payments, Space आणि AIने देशाचा चेहरामोहरा बदलला.

स्वातंत्र्यानंतर सुरू झाला Tech प्रवास

Picture Credit:pinterest

स्वातंत्र्यानंतर Radio आणि Landline हे संवादाचे प्रमुख माध्यम होते. कालांतराने दूरसंचाराचा विस्तार झाला आणि फोन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला.

Radio पासून दूरसंचार क्रांतीपर्यंत

Picture Credit:pinterest

संगणकाच्या वापराने भारतातील कामकाजाची पद्धत बदलली. पुढे IT आणि Software क्षेत्राच्या विस्तारामुळे भारताची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली.

Computerने बदलले कामाचे जग

Picture Credit:pinterest

1990च्या दशकात भारतात Internetचा विस्तार सुरू झाला. त्यानंतर Smartphones आणि स्वस्त Mobile Dataमुळे Internet देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.

Internetने जोडला देश

Picture Credit:pinterest

एकेकाळी Mobile Phone सर्वांसाठी सहज उपलब्ध नव्हता. आज 4G आणि 5Gमुळे Video Calls, Streaming, Online Learning आणि Digital Services काही सेकंदांत उपलब्ध होतात.

Mobile पासून 5Gपर्यंत

Picture Credit:pinterest

UPIमुळे Digital Payment अधिक सोपे झाले. QR Code Scan करून काही क्षणांत पैसे पाठवणे आणि स्वीकारणे दैनंदिन व्यवहाराचा भाग बनले.

UPIने बदलले पैसे पाठवण्याचे गणित

Picture Credit:pinterest

भारताचा Space Program पुढे जात Chandrayaan, Mangalyaan आणि Aditya-L1सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमांपर्यंत पोहोचला. अंतराळ क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर आली.

Space Technologyमध्ये भारताची झेप

Picture Credit:pinterest

2026मध्ये Artificial Intelligenceचा प्रभाव वेगाने वाढत आहे. Education, Healthcare, Business, Coding आणि Content Creationसह अनेक क्षेत्रांत AIचा वापर होत आहे.

आता AIचे युग

Picture Credit:pinterest

Radio → Computer → Internet → Smartphone → 5G → UPI → AI 1947पासून 2026पर्यंत भारताचा Technology प्रवास वेग, डिजिटल सुविधा आणि नवकल्पनांनी भरलेला आहे

79 वर्षांचा Technology प्रवास!

Picture Credit:pinterest