सगळ्यात परवडणारी आणि वेळेत पोहोचवतं कोण तर रेल्वे.
Picture Credit: Pinterest
मुंबईकर असो किंवा कोकणकर सगळ्यात जास्त महत्व असतं रेल्वेलाच.
भारतात अशा काही रेल्वे ईआहेत ज्यांचा राजेशाही थाट आहे.
अशा काही ट्रेन आहेत ज्यामध्ये 5 स्टार सारखी सेवा दिली जाते.
ही ट्रेन सर्वात पहिले 2010 मध्ये धावली. ही ट्रेन जोधपूर, उदयपूर आणि जयपूरमधून धावते.
या ट्रेनचं तिकिट 3 ते 20 लाख रुपये इतकं आहे.
राजस्थानमधून धावणारी ही ट्रेन सप्टेंबर ते एप्रिल पर्यंत धावते.
14 डब्बे असलेल्या या ट्रेनमध्ये राजेशाही थाट असतो. या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी अंदाजे 5 लाख खर्च होतात.
जगातल्या सर्वात महागड्या ट्रेनपैकी एक ट्रेन म्हणजे डेक्कन Odyssey.
मुंबईवरुन ही ट्रेन धावते. प्रवासात अजिंठा वेरुळ सारख्या निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद घेता येतो.
ही ट्रेन गोव्यापासून, केरल, तमिलनाडु आणि पुड्डुचेरीपर्यंत धावते.