www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Shilpa Apte

पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी ही फळं आवर्जून खावी

Pic Credit -  iStock

अँटी-ऑक्सिडंटयुक्त डाळींब इम्युनिटी बूस्ट करतं, इंफेक्शनपासून दूर ठेवतं. 

डाळींब

रोज नासपतं खाल्ल्याने व्हिटामिन्स आणि फायबर मिळते, इम्युनिटी वाढते

नासपतं

.

अँटी-ऑक्सिडंट आणि फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते, इम्युनिटी वाढते

आलुबुखार

जांभूळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, संसर्गापासून दूर ठेवते

जांभूळ

लिची हे गोड आणि रसाळ फळ आहे. त्यातील पोषक तत्वे तुम्हाला पावसाळ्यात ताजेतवाने ठेवतात.

लीची

पावसाळ्यात चेरी खाणे चांगले. अँटिऑक्सिडंट्स आरोग्याशी संबंधित अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात

चेरी

पावसाळ्यात आवर्जून ब्लूबेरी खा, सर्दी-खोकल्याचा त्रास होत नाही

ब्लूबेरी

स्वातंत्र्यदिनानिमित्त ट्राय करा हे मेकअप लुक्स