आरोग्यम् धनसंपदा हा आयुर्वेदात सांगितलेला कानमंत्र आहे.
Picture Credit: Pinterest
शरीरासाठी अशी काही आरोग्यदायी पेय आहे जी भारतीय आहेत.
बिहारमधील सर्वात लोकप्रिय असं हे पेय आहे.
बेसनपीठ,लिंबाचा रस आणि गुळ यांचं मिश्रण असतं. हे प्यायल्यामुळे डिहायड्रेशचा त्रास होत नाही.
मदुराई येथील ठिकाणाचं वैशिषट्य काय तर जिगर थंडा.
दूध, बदाम आणि डींक यांपासून तयार केलेलं हे पेय अत्यंत आरोग्यदायी आहे. रते.
बेलाच्या फळापासून तयार होणारं सरबत पचायला हलकं आहे.
बेलाचा गुणधर्म थंडअसल्याने शरिराचा दाह कमी होण्यास हे पेय फायदेशीर आहे.
थंडाई जरी होळीत प्यायलं जात असलं तरी तरी शरीरासाठी आरोग्यदायी आहे.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी या पेयाची मदत होते.
गाजरापासून केलेल्या या पेयामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं.
दररोज दिवसातून एकवेळा प्यायल्याने पचनसंस्था सुधारते.