लव्ह मॅरेजनंतर का होते प्रेम कमी

Lifestyle

28 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

लव्ह मॅरेजनंतर लोकांना लग्न केल्याचा पश्चाताप अनेक वेळा होतो

पश्चाताप

Picture Credit: FREEPIK

स्वप्नातली दुनिया आणि खरं जग यामुळे अपेक्षांचं ओझं वाढतं, त्यामुळे प्रेम कमी होतं

अपेक्षा

सासू-सासऱ्यांशी असलेल्या समस्यांमुळे लग्नानंतर प्रेमामध्ये दुरावा येऊ शकतो

समस्या

काही कपल्स लग्नाआधीचा वेळ आणि लग्नानंतरचा वेळ यामध्ये तुलना करतात

तुलना

घाई घाईत लग्न करणं हेसुद्धा लग्न तुटण्याचं मुख्य कारण असू शकतं

घाईघाईत लग्न

नात्यात विश्वासाला महत्त्व असतं, विश्वास नसेल तर नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो

विश्वास