www.navarashtra.com

Published Oct 09,  2024

By  Shilpa Apte

नात्यातील कटूता दूर करण्यासाठी तुरटी वापरा

Pic Credit -   iStock

ज्योतिषशास्त्रात उपायांचे विशेष महत्त्व मानले जाते. तुरटीच्या उपायाने नात्यातील तणाव दूर होतो

उपाय

घराच्या मुख्य गेटवर तुरटीच्या पाण्याने फवारणी करावी. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते

तुरटीचं पाणी

रात्री झोपण्यापूर्वी तुरटीचा तुकडा उशीखाली ठेवा. नकारात्मकता येत नाही

उशीखाली तुरटी

आठवडाभर तुरटीचा धूर घरात पसरवा, त्यामुळे घरात सुख-शांती कायम राहते

तुरटीचा धूर

तुरटीच्या पाण्याने आंधोळ करा, त्यामुळे नात्यातील प्रेम वाढते, नकारात्कता संपते

आंघोळ

.

असे मानले जाते की असे केल्याने स्वयंपाकघरात वास्तु दोषांचा प्रभाव पडत नाही.

स्वयंपाकघरात तुरटी

नात्यामधील कडवटपणा दूर करण्यासाठी घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये तुरटी ठेवा

चारही कोपऱ्यात तुरटी

एका दिवसात किती डाळिंबं खाऊ शकता?