www.navarashtra.com

Published Jan 01,  2025

By Divesh Chavan 

सकाळचा नाश्ता टाळताय? जाणून घ्या दुष्परिणाम

Pic Credit -   iStock

नाश्ता न करणामुळे दिवसाच्या उशिरा भुकेमुळे अधिक खाण्याची इच्छा निर्माण होते, ज्यामुळे वजन वाढू शकते.

वजन वाढ

सकाळच्या आहारामुळे शरीराला ऊर्जा मिळते, नाश्ता न करणामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

हृदयविकार

नियमित नाश्ता न घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते.

मधुमेह

नाश्ता न करण्यामुळे शरीरावर तणावाची प्रतिक्रिया अधिक होऊ शकते.

तणाव

नाश्ता शरीराच्या प्रतिकारशक्तीला आधार देतो. त्यामुळे त्याचा अभाव इन्फेक्शनचा धोका वाढवू शकतो.

प्रतिबंधात्मक क्षमता

नाश्ता न घेतल्याने दिवसभरातील खाण्याची क्रेव्हिंग्स निर्माण होऊ शकतात.

क्रेव्हिंग्स

.

सकाळच्या वेळी जेवण न केल्याने डोक्याच्या दुखण्याची समस्या वाढू शकते. 

मायग्रेन

.

थंडीत नाश्त्याला बनवा पालक चिला